रविवार, १८ जानेवारी, २००९

मदन पाटील यांच्या "जिजाऊसाहेब" ह्या ऐतीहासिक कादंबरीची प्रस्तावना त्यांच्याच शब्दात.....त्रिवार मानाचा मुजरा .......

मदन पाटील यांच्या "जिजाऊसाहेब" ह्या ऐतीहासिक कादंबरीची प्रस्तावना त्यांच्याच शब्दात.....त्रिवार मानाचा मुजरा ....... मदन पाटील यांच्या "जिजाऊसाहेब" ह्या ऐतीहासिक कादंबरीची प्रस्तावना त्यांच्याच शब्दात.....त्रिवार मानाचा मुजरा .......इतिहासाच्या कालपटलावर ज्या स्त्री-व्यक्तीमत्वानी आपल्या कार्याचा ठसा उमटवीला आहे, त्यात अग्रभागी असणारे नाव आहे "जिजाऊ साहेब"... त्यांच्या कार्याची नोंद आज जगभरात घेतली जात आहे।त्या कालात मराठी मातीत सर्वत्र मुर्दाड आणि निसत्व वातावरण निर्माण झाले होते. पारतंत्र्य आणि गुलामगिरीबद्दल कुणाला तिटकारा वाटत नव्हता ,स्वातंत्र्य गमावलेल्या बद्दल खेद नव्हता,भूमिपुत्राना मुस्कटदाबी मुकाट्याने सहन करावी लागत होती,"आसमानी" आणि "सुलतानी" ला तोंड देता देता रयत पिचली होती,आणि दैववादी बनून आजचे मरण उद्या वर ढकलत होती... मराठी मुलुखातिल या प्रस्थापिताला उलथून टाकन्यासाठी जिजाउनी स्वराज्य विचाराचा पुरस्कार केला,आणि शिवरायांद्वारे तो आमलात आणला.त्यांचा स्वराज्यविचार ही या मुलुखातिल नव्या युगाची नांदी होती हे आपल्याला विसरता येत नाही , मनुवाद्यानी स्त्रियाना गुलामीचे जीने बहाल केले होते समाजाच्या मोठ्या वर्गाला दैववादी बनविले होते, मानसा-मानसात जाती-पातीच्या भिंती उभ्या केल्या होत्या. समाजातील क्षत्रियत्वाच्या विचाराकड़े पाठ फ़िरविली होती आणि समाज बलहीन, सत्वहीन आणि तेजोहीन बनविला होता. या परीस्थितीत जिजाऊनी प्रयत्नवादाची कास धरली होती. रयतेच्या स्वत्वाला फुंकर घातली,त्यांच्यातिल स्वाभिमान जागा केला होता,आणि त्याना क्षात्रबान्याची शिकवन दिली. ज्या कालात जिजाऊ सारख्या महिलेने स्वराज्यविचारांचे जागरण लोकांत केले , तो काल आणि परिस्थिती ध्यानात घेतली,की जिजाऊंप्रती असनारा आदर द्विगुणित होतो . आदर्श राजपत्नी आणि राजमाता म्हणून तर त्या ख्यात आहेतच.पण एवढ्या वरच त्यांच्या ठायी वसलेली गुण संपदा आटोपता येत नाही .जो जो विचार करून तो तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू ठशीवपने लक्षात राहतात. समर्थपने राज्यशकट पेलविनारया एक असामान्य कर्ताबगार प्रशासक,राजकारणाच्या उत्तम जाणकार.प्रतिकुल परीस्थितिवर मात करनारया कुशल मुत्सद्दी,आणि प्रशासनात तितक्याच कर्तव्यकठोर असनारया जिजाऊ,त्यांच्या कर्त्रुत्वामुलं अविस्मरनीय आहेत आणि भविष्यातही राहतील.इतिहासा कडून पाठ घ्यायचा असतो अणि प्रेरणाही घ्यायच्या असतात,म्हणजे भविष्यात चाचपडन्याची वेल येत नाही.असो॥इतिहासाशी प्रमाणिक राहून "जिजाऊसाहेब" लिहिले आहे,त्यात कल्पनाविलासाला कुठेही जागा नाही,ना असत्याचा आधार घेतला,जे लिहिले ते संदर्भाना धरूनच.... - मदन पाटील.
अन्नासाहेब चौधरी

संक्षिप्त परिचय :-विदर्भातील बुलढाना जिल्ह्यातील सिन्दखेड राजा येथे १२ जानेवारीला म्हालसा रानींच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला , लखुजी राजांच्या लाडक्या "जिउ" बालपणा पासूनच अनेक कला मध्ये निपुण होत्या।

"या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे" अंधार होत चाललायदिवा पाहीजेया देशाला जिजाऊचाशिवा पाहिजे

॥जिजाऊ वंदनाजिजा माऊली गे तुला वंदितो मी,जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥तुझी सावली सर्व काळी असू दे,कुठे दुःख कोणास काही नसू दे;नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥ जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ

annasaheb choudhari

जिजाऊसाहेब"जिजाऊसाहेब

"जिजाऊसाहेब"जिजाऊसाहेब .....जगाच्या इतिहासतील एक महाशक्तिशाली स्त्री ....जिने जगाला दोन छत्रपती दिले ...स्वराज्य संकल्पक शाहाजीराजांच्या संकल्पाला प्रेरक ठरलेली..., नाउम्मेद ,निसत्व व मुर्दाड बनलेल्या मराठ्याना जागे करणारी एक विरमाता....राजमाता ...."जिजाऊसाहेब"जिने लहानपणापासूनच शिवबाला शौर्याचे ,धाड़साचे बाळकडू पाजले,संभाजीराजाना घड़विले, महाराष्ट्राचा सांभाल केला ....... !

अन्नासाहेब चौधरी

अन्नासाहेब चौधरी

शनिवार, १७ जानेवारी, २००९

मराठे वीर दौडले सात ............

म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले
म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडलेम्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सातते फ़िरता बाजुस डोळे.. किन्चित ओले..सरदार सहा सरसवुनी उठले शेलेरिकबित टाकले पाय.. झेलले भालेउसळित धुळिचे मेघ सात निमिषातआश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेनाअपमान् बुजविण्या सात अरपुनी मानाछावनित शिरले थेट भेट गनिमानाकोसळल्या उल्का जळत सात दर्यातखालुन आग, वर आग ,आग बाजुनीसमशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानीगर्दीत लोपले सात जीव ते मानीखग सात जळाले अभिमानी वणव्यातदगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचाओढ्यात तरन्गे अजुनि रन्ग रक्ताचाक्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचाअद्याप विराणी कुणी वारयावर गातम्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सात
मी मराठा आहे!
होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्
आपन काही करु
आणि करनारच .....!
अन्नासाहेब चौधरी ...........

जिजाऊ

माता ज्यान्ची थोर जिजाऊ,शहाजीराजे ज्यान्चे पिता,ते लढले ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता.स्वराज्य स्थापनेसाठीते संतापून पेटून उठले,जो किल्ला ते चढलेतेथे भगवा निशान नेहमीच फडफडले. तरुणांच्या हाती देऊनी समशेरघडविला त्यान्नी मावळा,स्वराज्यासाठी त्या शूरविरांनीसोसल्या लाखो कळा. धोक्यात आहे आज पुन्हा मराठा काढूनी टाका सुरांतून नाराजीउठा अन् शोधा स्वत:तच तोच मावळा अन तेच राजे शिवाजी

माझ्या जिजाऊ

जिजाऊ याना मानाचा मुजरा ...........

माझ जीवन फ़क्त जिजाऊ आपल्या स्वप्नासाठी.....!

.............. स्वराज्य न्यात जिजाऊचा सिहाचा वाटा !ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती ....!

जीवन जगता म्हणून जगु नका......!

annasaheb